गुरुजींनी विचारलं, "बाळू! शिवाजीमहाराजांचं एक वैशिष्ट्य तू सांगू शकशील का?" बाळू - त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. कुठलीही गोष्ट त्यांच्या स्मरणात पक्की राहायची. गुरुजी - (आश्चर्याने) कशावरून? बाळू - म्हणून तर लोक त्यांच्या स्मरणार्थ जिकडे तिकडे त्यांचे पुतळे उभारतात.
0 comments for this post
Leave a reply