येयेयेयेयेयेयेये !!!!!!! इंडिया जिंकली…..आणि ते सुद्धा साधीसुधी नाही….तर त्या आकडू आणि नौटंकी ऑस्ट्रेलियाला डायरेक्ट घरी पाठवूनच…..साल्यांना असाच पाहिजे….कधी खिलाडूवृत्तीने खेळलेच नाही. आज पण पहिल्या षटकापासून साल्यानी स्लेजिंग चालू केली होती पण शेवटी इंडियाने त्यांचा नशा उतरवला. आणि महत्वाचे म्हणजे सुरेश रैनाने त्याच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ केला तो युसुफ पठाण असता तर १० ओवर आधीच संपली असती. तशी मध्ये धावचीत होऊन आपल्या फलंदाजांनी बावळट पण केला होता पण आजचा दिवस आपला होता. हिप हिप हुर्रे थ्री चीअर्स !!!!!!!!! देवा तुझे आभार …………….. source
0 comments for this post
Leave a reply